येत्या काही आठवड्यात आचार संहिता लागू होणार आहे. गेल्य कित्येक महिन्यात जे काम झालं नाही ते आत्त्ता मंत्रालयात ठाण मांडून करून घ्यावं या अशा आशेने महाराष्ट्रातल्या कान कोपऱ्यातून जनता इथे आली आहे. महागड्या शहरात झोपायचं तिथे हा प्रश्न त्यांना सतावत असतो. शेवती ते आश्रय घेतात तो आमदार निवासाचा. नेत्यालाही निवडणूक जवळ आल्यामुळे नाही म्हणवत नाही. सगळ्यांना होकार दिलेला असतो. शेवटी ते बिचारे असे व्हरांड्यात सातरंजी टाकून रात्र काढतात.
या जनतेला मंत्रालयात दुपारी 2 नंतर प्रवेश मिळतो. त्या साठी पास घ्यावा लागतो. हा पास घेण्यासाठी हि जनता सकाळी 9 वाजल्यापासून रांगेत उभी असते. शिवाय या महिन्यात सलग तिन्ही शनिवारी सरकारी सुट्ट्या आल्या आहेत. पुढच्या महिन्यातही 2 शनिवार पकडून आणखी 2 सुट्ट्या आहेत. त्यामुळे जनता धास्तावली आहे.
आपली file कुठपर्यंत पोहोचली याचा मागोवा घेन्यासाठी हि सगळी धडपड !! जनता त्रस्त, नेता मस्त आणि सरकारी अधिकारी सुस्त ..... हे चित्र गेल्या अनेक दशकांपासून पाहायला मिळत आहे. पुढेही पाहायला मिळणार.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Mantralay #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19